Eco Friendly Ganesh Movement Organized By Amrita Fadnavis For Earth Conservation, Support Of Salman Khan, Inauguration Of Jhala Program At Dome SVP Stadium

पृथ्वी संवर्धनासाठी अमृता फडणवीस यांच्यातर्फे आयोजित इको फ्रेंडली गणेश चळवळीला सलमान खानचा पाठिंबा, डोम एसव्हीपी स्टेडियमवर झाला कार्यक्रमाचा शुभारंभ

बुधवार २८ ऑगस्ट रोजी वरळी येथील डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाऊंडेशनतर्फे इको फ्रेंडली गणेश चळवळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सलमान खानने गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा उपस्थितांना आग्रह केला. पृथ्वी अनुकूल होण्याचे धडे आता सगळ्यांना शिकवण्याची वेळ आली आहे. या वर्षी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी टेराकोटा किंवा इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करूया. असेही सलमान खानने सांगितले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

दिव्याज फाउंडेशनने छात्र संसद इंडिया,  बीएमसी आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने “बच्चे बोले मोरया” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा  कार्यक्रम केवळ गणपतीचा उत्सव नव्हे तर शाश्वत भविष्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पर्यावरण संवर्धन आणि त्यासाठी सामुदायिक सहभागावर लक्ष केंद्रित करून मुंबईचा लाडका गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा? यासाठी काय बदल करावा? हे या उपक्रमाच्या माध्यमातून समोर आणण्यात आले.

दिव्याज फाऊंडेशन आणि ‘बच्चे बोले मोरया’ कार्यक्रमाची संकल्पना अमृता फडणवीस यांची आहे. तरुण पिढीला पर्यावरणाचे महत्व सांगून पर्यावरण रक्षणाची शाश्वत पद्धती अंगीकारण्यासाठीची प्रेरणा या कार्यक्रमातून अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

जैवविघटन न होणाऱ्या मूर्तींच्या विसर्जनामुळे अनेकदा पर्यावरणीय आव्हाने उभी राहिली आहेत. ही समस्या ओळखून, दिव्याज फाऊंडेशनने “बच्चे बोले मोरया” उपक्रमातून तरुण पिढीला शाश्वत गणेशमूर्तींच्या निर्मितीपासून पर्यावरणपूरक पद्धतींचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले आहे. अर्थपूर्ण बदलाची सुरुवात मुलांपासून होते, त्यामुळे मुलांपासूनच या उपक्रमाची सुरुवात करणे आवश्यक आहे. ही मुलेच उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे त्यांनी पर्यावरण रक्षणाचे धडे घेतले तर भविष्यात पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते हा यामागचा उद्देश्य आहे.

कार्यक्रमादरम्यान, मुंबईतील मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी नैसर्गिक, जैवविघटनशील पदार्थांपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींचे प्रदर्शन केले. हे एक प्रकारे पर्यावरण संरक्षणातील मुलांच्या भूमिकेचे प्रतीक आहे. तसेच तरुणांमध्येही सर्जनशीलता, सांस्कृतिक अभिमान आणि पर्यावरणीय जबाबदारी वाढवण्यावरही या कार्यक्रमात भर देण्यात आला आहे.

हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे उत्सवच होता, यात तरुणांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेऊन सांस्कृतिक सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात गायक सोनू निगम आणि कैलाश खेर यांनी त्यांच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांचे मनोरंजनही केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी मुलांच्या प्रयत्नांना या दोघांनी त्यांच्या कलेने एक प्रकारे प्रोत्साहित केले. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी मनपा आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, धर्मादाय आयुक्त राम अनंत लिपटे, मुख्य सचिव प्रवीण दराडे, अभय भुटाडा  फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय भुटाडा, पूर्व उपनगराचे सहाय्यक मनपा आयुक्त पर्यावरणतज्ञ डॉ. अमित सैनी, सोनाली बेंद्रे, डोम एंटरटेनमेंटचे एमडी मजहर नाडियादवाला, लोढा फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मंजु लोढा, बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुठा उपस्थित होते.

बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व कसे आहे हे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आमच्या मुलांपासून सुरुवात करून, आम्ही जागरूकता आणि जबाबदारीची बीजे रोवली आहेत, जी आपल्या पृथ्वीमातेबद्दल आदर वाढवणारी आहेत. प्रत्येक लहान कृती महत्त्वाची असते आणि ते विचारपूर्वक आपण निवडू शकतो हे मुलांना सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. पृथ्वीचे रक्षण आम्ही करू शकतो हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा आणि त्यासाठी त्यांना तयार करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश्य आहे असेही अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.‘बच्चे बोले मोरया’ हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यापुरताच नव्हता तर गणेशचतुर्थीच्या उत्सवात पर्यावरणाचा आणि परंपरांचा ऱ्हास होणार नाही याची खात्री करण्यासाठी आहे. धोरणात्मक भागीदारी, सर्वसमावेशक मोहिमा आणि एकत्र समुदाय सहभागाद्वारे पर्यावरणपूरक उत्सवांसाठी एक नवीन मानक स्थापित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मुंबई महापालिका, मुंबई पोलिसांचे सहकार्य आणि शाळा, सरकारी संस्था आणि नामवंत व्यक्तींच्या सक्रिय सहभागाने या उपक्रमाच्या माध्यमातून बदल घडवून आणता येईल आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेच अधोरेखित झाले.

या पर्यावरणपूरक उत्सवाचे नेतृत्व मुंबईच्या मुलांनी केले, “बच्चे बोले मोरया” हे भविष्यासाठी पृथ्वीचे रक्षण करताना सांस्कृतिक वारशाचे जतन करून, काळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परंपरा कशा विकसित होऊ शकतात याचे एक सशक्त उदाहरण म्हणता येईल.

बच्चे बोले मोरया आणि #MiKachraKarnarNahi मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी, अमृता फडणवीस आणि दिव्यज फाउंडेशनने बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विसर्जनानंतर वर्सोवा बीचवर समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त मुंबईकरांनी भाग घ्यावा असे आवाहनही अमृता फडणवीस यांनी यावेळी केले.

      

पृथ्वी संवर्धनासाठी अमृता फडणवीस यांच्यातर्फे आयोजित इको फ्रेंडली गणेश चळवळीला सलमान खानचा पाठिंबा, डोम एसव्हीपी स्टेडियमवर झाला कार्यक्रमाचा शुभारंभ

Eco Friendly Ganesh Movement Organized By Amrita Fadnavis For Earth Conservation, Support Of Salman Khan, Inauguration Of Jhala Program At Dome SVP Stadium

पृथ्वी संवर्धनासाठी अमृता फडणवीस यांच्यातर्फे आयोजित इको फ्रेंडली गणेश चळवळीला सलमान खानचा पाठिंबा, डोम एसव्हीपी स्टेडियमवर झाला कार्यक्रमाचा शुभारंभ

बुधवार २८ ऑगस्ट रोजी वरळी येथील डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाऊंडेशनतर्फे इको फ्रेंडली गणेश चळवळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सलमान खानने गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा उपस्थितांना आग्रह केला. पृथ्वी अनुकूल होण्याचे धडे आता सगळ्यांना शिकवण्याची वेळ आली आहे. या वर्षी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी टेराकोटा किंवा इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करूया. असेही सलमान खानने सांगितले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

दिव्याज फाउंडेशनने छात्र संसद इंडिया,  बीएमसी आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने “बच्चे बोले मोरया” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा  कार्यक्रम केवळ गणपतीचा उत्सव नव्हे तर शाश्वत भविष्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पर्यावरण संवर्धन आणि त्यासाठी सामुदायिक सहभागावर लक्ष केंद्रित करून मुंबईचा लाडका गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा? यासाठी काय बदल करावा? हे या उपक्रमाच्या माध्यमातून समोर आणण्यात आले.

दिव्याज फाऊंडेशन आणि ‘बच्चे बोले मोरया’ कार्यक्रमाची संकल्पना अमृता फडणवीस यांची आहे. तरुण पिढीला पर्यावरणाचे महत्व सांगून पर्यावरण रक्षणाची शाश्वत पद्धती अंगीकारण्यासाठीची प्रेरणा या कार्यक्रमातून अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

जैवविघटन न होणाऱ्या मूर्तींच्या विसर्जनामुळे अनेकदा पर्यावरणीय आव्हाने उभी राहिली आहेत. ही समस्या ओळखून, दिव्याज फाऊंडेशनने “बच्चे बोले मोरया” उपक्रमातून तरुण पिढीला शाश्वत गणेशमूर्तींच्या निर्मितीपासून पर्यावरणपूरक पद्धतींचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले आहे. अर्थपूर्ण बदलाची सुरुवात मुलांपासून होते, त्यामुळे मुलांपासूनच या उपक्रमाची सुरुवात करणे आवश्यक आहे. ही मुलेच उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे त्यांनी पर्यावरण रक्षणाचे धडे घेतले तर भविष्यात पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते हा यामागचा उद्देश्य आहे.

कार्यक्रमादरम्यान, मुंबईतील मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी नैसर्गिक, जैवविघटनशील पदार्थांपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींचे प्रदर्शन केले. हे एक प्रकारे पर्यावरण संरक्षणातील मुलांच्या भूमिकेचे प्रतीक आहे. तसेच तरुणांमध्येही सर्जनशीलता, सांस्कृतिक अभिमान आणि पर्यावरणीय जबाबदारी वाढवण्यावरही या कार्यक्रमात भर देण्यात आला आहे.

हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे उत्सवच होता, यात तरुणांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेऊन सांस्कृतिक सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात गायक सोनू निगम आणि कैलाश खेर यांनी त्यांच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांचे मनोरंजनही केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी मुलांच्या प्रयत्नांना या दोघांनी त्यांच्या कलेने एक प्रकारे प्रोत्साहित केले. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी मनपा आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, धर्मादाय आयुक्त राम अनंत लिपटे, मुख्य सचिव प्रवीण दराडे, अभय भुटाडा  फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय भुटाडा, पूर्व उपनगराचे सहाय्यक मनपा आयुक्त पर्यावरणतज्ञ डॉ. अमित सैनी, सोनाली बेंद्रे, डोम एंटरटेनमेंटचे एमडी मजहर नाडियादवाला, लोढा फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मंजु लोढा, बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुठा उपस्थित होते.

बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व कसे आहे हे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आमच्या मुलांपासून सुरुवात करून, आम्ही जागरूकता आणि जबाबदारीची बीजे रोवली आहेत, जी आपल्या पृथ्वीमातेबद्दल आदर वाढवणारी आहेत. प्रत्येक लहान कृती महत्त्वाची असते आणि ते विचारपूर्वक आपण निवडू शकतो हे मुलांना सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. पृथ्वीचे रक्षण आम्ही करू शकतो हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा आणि त्यासाठी त्यांना तयार करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश्य आहे असेही अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.‘बच्चे बोले मोरया’ हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यापुरताच नव्हता तर गणेशचतुर्थीच्या उत्सवात पर्यावरणाचा आणि परंपरांचा ऱ्हास होणार नाही याची खात्री करण्यासाठी आहे. धोरणात्मक भागीदारी, सर्वसमावेशक मोहिमा आणि एकत्र समुदाय सहभागाद्वारे पर्यावरणपूरक उत्सवांसाठी एक नवीन मानक स्थापित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मुंबई महापालिका, मुंबई पोलिसांचे सहकार्य आणि शाळा, सरकारी संस्था आणि नामवंत व्यक्तींच्या सक्रिय सहभागाने या उपक्रमाच्या माध्यमातून बदल घडवून आणता येईल आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेच अधोरेखित झाले.

या पर्यावरणपूरक उत्सवाचे नेतृत्व मुंबईच्या मुलांनी केले, “बच्चे बोले मोरया” हे भविष्यासाठी पृथ्वीचे रक्षण करताना सांस्कृतिक वारशाचे जतन करून, काळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परंपरा कशा विकसित होऊ शकतात याचे एक सशक्त उदाहरण म्हणता येईल.

बच्चे बोले मोरया आणि #MiKachraKarnarNahi मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी, अमृता फडणवीस आणि दिव्यज फाउंडेशनने बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विसर्जनानंतर वर्सोवा बीचवर समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त मुंबईकरांनी भाग घ्यावा असे आवाहनही अमृता फडणवीस यांनी यावेळी केले.

    

पृथ्वी संवर्धनासाठी अमृता फडणवीस यांच्यातर्फे आयोजित इको फ्रेंडली गणेश चळवळीला सलमान खानचा पाठिंबा, डोम एसव्हीपी स्टेडियमवर झाला कार्यक्रमाचा शुभारंभ

पृथ्वी संवर्धनासाठी अमृता फडणवीस यांच्यातर्फे आयोजित इको फ्रेंडली गणेश चळवळीला सलमान खानचा पाठिंबा, डोम एसव्हीपी स्टेडियमवर झाला कार्यक्रमाचा शुभारंभ

बुधवार २८ ऑगस्ट रोजी वरळी येथील डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाऊंडेशनतर्फे इको फ्रेंडली गणेश चळवळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सलमान खानने गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा उपस्थितांना आग्रह केला. पृथ्वी अनुकूल होण्याचे धडे आता सगळ्यांना शिकवण्याची वेळ आली आहे. या वर्षी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी टेराकोटा किंवा इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करूया. असेही सलमान खानने सांगितले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

दिव्याज फाउंडेशनने छात्र संसद इंडिया,  बीएमसी आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने “बच्चे बोले मोरया” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा  कार्यक्रम केवळ गणपतीचा उत्सव नव्हे तर शाश्वत भविष्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पर्यावरण संवर्धन आणि त्यासाठी सामुदायिक सहभागावर लक्ष केंद्रित करून मुंबईचा लाडका गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा? यासाठी काय बदल करावा? हे या उपक्रमाच्या माध्यमातून समोर आणण्यात आले.

दिव्याज फाऊंडेशन आणि ‘बच्चे बोले मोरया’ कार्यक्रमाची संकल्पना अमृता फडणवीस यांची आहे. तरुण पिढीला पर्यावरणाचे महत्व सांगून पर्यावरण रक्षणाची शाश्वत पद्धती अंगीकारण्यासाठीची प्रेरणा या कार्यक्रमातून अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

जैवविघटन न होणाऱ्या मूर्तींच्या विसर्जनामुळे अनेकदा पर्यावरणीय आव्हाने उभी राहिली आहेत. ही समस्या ओळखून, दिव्याज फाऊंडेशनने “बच्चे बोले मोरया” उपक्रमातून तरुण पिढीला शाश्वत गणेशमूर्तींच्या निर्मितीपासून पर्यावरणपूरक पद्धतींचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले आहे. अर्थपूर्ण बदलाची सुरुवात मुलांपासून होते, त्यामुळे मुलांपासूनच या उपक्रमाची सुरुवात करणे आवश्यक आहे. ही मुलेच उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे त्यांनी पर्यावरण रक्षणाचे धडे घेतले तर भविष्यात पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते हा यामागचा उद्देश्य आहे.

कार्यक्रमादरम्यान, मुंबईतील मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी नैसर्गिक, जैवविघटनशील पदार्थांपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींचे प्रदर्शन केले. हे एक प्रकारे पर्यावरण संरक्षणातील मुलांच्या भूमिकेचे प्रतीक आहे. तसेच तरुणांमध्येही सर्जनशीलता, सांस्कृतिक अभिमान आणि पर्यावरणीय जबाबदारी वाढवण्यावरही या कार्यक्रमात भर देण्यात आला आहे.

हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे उत्सवच होता, यात तरुणांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेऊन सांस्कृतिक सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात गायक सोनू निगम आणि कैलाश खेर यांनी त्यांच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांचे मनोरंजनही केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी मुलांच्या प्रयत्नांना या दोघांनी त्यांच्या कलेने एक प्रकारे प्रोत्साहित केले. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी मनपा आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, धर्मादाय आयुक्त राम अनंत लिपटे, मुख्य सचिव प्रवीण दराडे, अभय भुटाडा  फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय भुटाडा, पूर्व उपनगराचे सहाय्यक मनपा आयुक्त पर्यावरणतज्ञ डॉ. अमित सैनी, सोनाली बेंद्रे, डोम एंटरटेनमेंटचे एमडी मजहर नाडियादवाला, लोढा फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मंजु लोढा, बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुठा उपस्थित होते.

बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व कसे आहे हे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आमच्या मुलांपासून सुरुवात करून, आम्ही जागरूकता आणि जबाबदारीची बीजे रोवली आहेत, जी आपल्या पृथ्वीमातेबद्दल आदर वाढवणारी आहेत. प्रत्येक लहान कृती महत्त्वाची असते आणि ते विचारपूर्वक आपण निवडू शकतो हे मुलांना सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. पृथ्वीचे रक्षण आम्ही करू शकतो हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा आणि त्यासाठी त्यांना तयार करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश्य आहे असेही अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.‘बच्चे बोले मोरया’ हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यापुरताच नव्हता तर गणेशचतुर्थीच्या उत्सवात पर्यावरणाचा आणि परंपरांचा ऱ्हास होणार नाही याची खात्री करण्यासाठी आहे. धोरणात्मक भागीदारी, सर्वसमावेशक मोहिमा आणि एकत्र समुदाय सहभागाद्वारे पर्यावरणपूरक उत्सवांसाठी एक नवीन मानक स्थापित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मुंबई महापालिका, मुंबई पोलिसांचे सहकार्य आणि शाळा, सरकारी संस्था आणि नामवंत व्यक्तींच्या सक्रिय सहभागाने या उपक्रमाच्या माध्यमातून बदल घडवून आणता येईल आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेच अधोरेखित झाले.

या पर्यावरणपूरक उत्सवाचे नेतृत्व मुंबईच्या मुलांनी केले, “बच्चे बोले मोरया” हे भविष्यासाठी पृथ्वीचे रक्षण करताना सांस्कृतिक वारशाचे जतन करून, काळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परंपरा कशा विकसित होऊ शकतात याचे एक सशक्त उदाहरण म्हणता येईल.

बच्चे बोले मोरया आणि #MiKachraKarnarNahi मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी, अमृता फडणवीस आणि दिव्यज फाउंडेशनने बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विसर्जनानंतर वर्सोवा बीचवर समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त मुंबईकरांनी भाग घ्यावा असे आवाहनही अमृता फडणवीस यांनी यावेळी केले.

पृथ्वी संवर्धनासाठी अमृता फडणवीस यांच्यातर्फे आयोजित इको फ्रेंडली गणेश चळवळीला सलमान खानचा पाठिंबा, डोम एसव्हीपी स्टेडियमवर झाला कार्यक्रमाचा शुभारंभ

Amrita Fadnavis Took A Unique Initiative To Celebrate Eco-Friendly Ganeshotsav With Salman Khan Through BACHCHE BOLE MORYA Campaign, A Grand Event Was Organized At Dome SVP Stadium, Worli

‘बच्चे बोले मोरया’ अभियान से अमृता फडणवीस ने सलमान ख़ान संग इको-फ़्रेंडली गणेशोत्सव मनाने संबंधी अनूठी पहल की, वरली के डोम एसव्हीपी स्टेडियम में भव्य कार्यक्रम का आयोजन

अमृता फडणवीस द्वारा शुरू किये गये दिव्यज फ़ाउंडेशन के भव्य आयोजन ‘बच्चे बोले मोरया’ में सुपरस्टार सलमान ख़ान ने आज वहां इकट्ठा हज़ारों बच्चों को गणेश मूर्तियों के निर्माण के दौरान इको-फ़्रेंडली गणेश वस्तुओं के इस्तेमाल करने की नसीहत दी.

मुम्बई में वरली के डोम एसव्हीपी स्टेडियम में आयोजित कार्यक्रम के मुख्य अतिथि सलमान ख़ान ने कहा, “अब वक्त आ गया है कि हम वयस्क लोगों को भी इस बात की शिक्षा दें कि कैसे इस धरती को अपना मित्र बनना बेहद ज़रूरी है. हमें हर बार गणेश मूर्तियों के निर्माण के दौरान टेरोकोट्टा व ऐसी अन्य वस्तुओं का इस्तेमाल करना चाहिए.” सलमान ख़ान की इस बात को सुनकर वहां मौजूद सभी बच्चों व अन्य लोगों ने ख़ूब तालियां बजाईं.

इस विशिष्ट कार्यक्रम का आयोजन भारत के छात्र संसद के सहयोग से किया गया था जिसमें मनपा और मुम्बई पुलिस ने भी अपनी भरपूर सहयोग दिया. उल्लेखनीय है कि इस कार्यक्रम का मकसद महज़ गणेशोत्सव का जश्न मनाना नहीं, बल्कि पर्यावरण के अनुकूल माहौल तैयार कर सबका भविष्य उज्ज्वल बनाने में अमूल्य योगदान दिया है. दिव्यज फ़ाउंडेशन की संस्थापक और ‘बच्चे बोले मोरया’ जैसी अनूठी पहल करने वाली अमृता फडणवीस इस मौके पर सलमान ख़ान द्वारा बच्चों को दी जा रहीं इको-फ़्रेंडली नसीहतों को सुनकर काफ़ी ख़ुश नज़र आ रही थीं. उनके चेहरे पर‌ दिख रही ख़ुशी इस बात का प्रमाण थी कि पर्यावरण संबंधी चिंताओं से बच्चे व आज की पीढ़ी के युवा ख़ूब वाकिफ़ हो रहे हैं.

इस ख़ास मौके पर सोनू निगम और कैलाश खेर ने मंच पर दिये अपने परफॉर्मेंस से वहां उपस्थित सभी बच्चों व बड़ों का दिल जीत लिया. उन्होंने धरती को हर-भरा बनाने के लिए बच्चों के प्रयासों की जमकर सराहना की और अपनी गायिकी से उन्हें खूब प्रेरित किया. इस मौके पर बच्चों और युवाओं ने भी मनमोहक सांस्कृतिक प्रस्तुतियां दीं.

उल्लेखनीय है कि इस विशेष अवसर पर माननीय मनपा  आयुक्त भूषण गगरानी, मुम्बई पुलिस के कमिश्नर  विवेक फणसाळकर, विशेष पुलिस आयुक्त देवेन भारती, विशेष चैरिटी कमिश्नर (मुम्बई) राम अनंत लिप्टे, प्रमुख पर्यावरण सचिव प्रवीण दरडे, अतिरिक्त मनपा आयुक्त (पूर्वी उपनगर) डॉ. अमित सैनी, अभय भुटाडा फ़ाउंडेशन के अध्यक्ष अभय भुटाडा, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, डोम एंटरटेनमेंट के प्रबंधक मज़हर नाडियादवाला, लोढ़ा फ़ाउंडेशन की अध्यक्ष श्रीमती मंजू लोढ़ा, BJS के संस्थापक शांतिलाल मुथा जैसी गणमान्य हस्तियां भी मौजूद थीं.

अमृता फडणवीस की पहचान एक बैंकर, एक सिंगर और एक सामाजिक कार्यकर्ता के रूप में होती है. उन्होंने पर्यावरणीय चिंताओं को देखते हुए इको-फ्रेंडली तरीके से गणेशोत्सव मनाने की गुहार लगाई है. वे कहती हैं, “बच्चों को जागरूक  बनाकर हम उनमें ज़िम्मेदारी के बीज बोते हैं जिससे धरती मां के प्रति उनके मन में एक किस्म से  आदर का निर्माण होता है. इस संबंध में उठाया गया कोई भी क़दम‌ मामूली नहीं है. समझदारी भरे फ़ैसलों से हम अच्छी तरह से इस धरती की रक्षा कर पाएंगे.”

‘बच्चे बोले मोरया’ और #MiKachraKarnarNahi अभियान के मद्देनज़र अमृता फडनवीस और दिव्यज फ़ाउंडेशन ने लोगों से गणपति विसर्जन के बाद 18 सितम्बर, 2024 को वर्सोवा के समुद्र तट की साफ़-सफ़ाई में अपना अहम  योगदान‌ देने‌ का आह्वान किया है.

इस बात में कोई दो राय नहीं है कि एक प्रतिष्ठित समाज-सेवी अमृता फडणवीस की इस अनूठी पहल से गणेश चतुर्थी का त्यौहार इको-फ़्रेंडली से भी और अधिक विशेष हो गया है.

     

‘बच्चे बोले मोरया’ अभियान से अमृता फडणवीस ने सलमान ख़ान संग इको-फ़्रेंडली गणेशोत्सव मनाने संबंधी अनूठी पहल की, वरली के डोम एसव्हीपी स्टेडियम में भव्य कार्यक्रम का आयोजन

‘बच्चे बोले मोरया’ अभियान से अमृता फडणवीस ने सलमान ख़ान संग इको-फ़्रेंडली गणेशोत्सव मनाने संबंधी अनूठी पहल की, वरली के डोम एसव्हीपी स्टेडियम में भव्य कार्यक्रम का आयोजन

अमृता फडणवीस द्वारा शुरू किये गये दिव्यज फ़ाउंडेशन के भव्य आयोजन ‘बच्चे बोले मोरया’ में सुपरस्टार सलमान ख़ान ने आज वहां इकट्ठा हज़ारों बच्चों को गणेश मूर्तियों के निर्माण के दौरान इको-फ़्रेंडली गणेश वस्तुओं के इस्तेमाल करने की नसीहत दी.

मुम्बई में वरली के डोम एसव्हीपी स्टेडियम में आयोजित कार्यक्रम के मुख्य अतिथि सलमान ख़ान ने कहा, “अब वक्त आ गया है कि हम वयस्क लोगों को भी इस बात की शिक्षा दें कि कैसे इस धरती को अपना मित्र बनना बेहद ज़रूरी है. हमें हर बार गणेश मूर्तियों के निर्माण के दौरान टेरोकोट्टा व ऐसी अन्य वस्तुओं का इस्तेमाल करना चाहिए.” सलमान ख़ान की इस बात को सुनकर वहां मौजूद सभी बच्चों व अन्य लोगों ने ख़ूब तालियां बजाईं.

इस विशिष्ट कार्यक्रम का आयोजन भारत के छात्र संसद के सहयोग से किया गया था जिसमें मनपा और मुम्बई पुलिस ने भी अपनी भरपूर सहयोग दिया. उल्लेखनीय है कि इस कार्यक्रम का मकसद महज़ गणेशोत्सव का जश्न मनाना नहीं, बल्कि पर्यावरण के अनुकूल माहौल तैयार कर सबका भविष्य उज्ज्वल बनाने में अमूल्य योगदान दिया है. दिव्यज फ़ाउंडेशन की संस्थापक और ‘बच्चे बोले मोरया’ जैसी अनूठी पहल करने वाली अमृता फडणवीस इस मौके पर सलमान ख़ान द्वारा बच्चों को दी जा रहीं इको-फ़्रेंडली नसीहतों को सुनकर काफ़ी ख़ुश नज़र आ रही थीं. उनके चेहरे पर‌ दिख रही ख़ुशी इस बात का प्रमाण थी कि पर्यावरण संबंधी चिंताओं से बच्चे व आज की पीढ़ी के युवा ख़ूब वाकिफ़ हो रहे हैं.

इस ख़ास मौके पर सोनू निगम और कैलाश खेर ने मंच पर दिये अपने परफॉर्मेंस से वहां उपस्थित सभी बच्चों व बड़ों का दिल जीत लिया. उन्होंने धरती को हर-भरा बनाने के लिए बच्चों के प्रयासों की जमकर सराहना की और अपनी गायिकी से उन्हें खूब प्रेरित किया. इस मौके पर बच्चों और युवाओं ने भी मनमोहक सांस्कृतिक प्रस्तुतियां दीं.

उल्लेखनीय है कि इस विशेष अवसर पर माननीय मनपा  आयुक्त भूषण गगरानी, मुम्बई पुलिस के कमिश्नर  विवेक फणसाळकर, विशेष पुलिस आयुक्त देवेन भारती, विशेष चैरिटी कमिश्नर (मुम्बई) राम अनंत लिप्टे, प्रमुख पर्यावरण सचिव प्रवीण दरडे, अतिरिक्त मनपा आयुक्त (पूर्वी उपनगर) डॉ. अमित सैनी, अभय भुटाडा फ़ाउंडेशन के अध्यक्ष अभय भुटाडा, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, डोम एंटरटेनमेंट के प्रबंधक मज़हर नाडियादवाला, लोढ़ा फ़ाउंडेशन की अध्यक्ष श्रीमती मंजू लोढ़ा, BJS के संस्थापक शांतिलाल मुथा जैसी गणमान्य हस्तियां भी मौजूद थीं.

अमृता फडणवीस की पहचान एक बैंकर, एक सिंगर और एक सामाजिक कार्यकर्ता के रूप में होती है. उन्होंने पर्यावरणीय चिंताओं को देखते हुए इको-फ्रेंडली तरीके से गणेशोत्सव मनाने की गुहार लगाई है. वे कहती हैं, “बच्चों को जागरूक  बनाकर हम उनमें ज़िम्मेदारी के बीज बोते हैं जिससे धरती मां के प्रति उनके मन में एक किस्म से  आदर का निर्माण होता है. इस संबंध में उठाया गया कोई भी क़दम‌ मामूली नहीं है. समझदारी भरे फ़ैसलों से हम अच्छी तरह से इस धरती की रक्षा कर पाएंगे.”

‘बच्चे बोले मोरया’ और #MiKachraKarnarNahi अभियान के मद्देनज़र अमृता फडनवीस और दिव्यज फ़ाउंडेशन ने लोगों से गणपति विसर्जन के बाद 18 सितम्बर, 2024 को वर्सोवा के समुद्र तट की साफ़-सफ़ाई में अपना अहम  योगदान‌ देने‌ का आह्वान किया है.

इस बात में कोई दो राय नहीं है कि एक प्रतिष्ठित समाज-सेवी अमृता फडणवीस की इस अनूठी पहल से गणेश चतुर्थी का त्यौहार इको-फ़्रेंडली से भी और अधिक विशेष हो गया है.

 

‘बच्चे बोले मोरया’ अभियान से अमृता फडणवीस ने सलमान ख़ान संग इको-फ़्रेंडली गणेशोत्सव मनाने संबंधी अनूठी पहल की, वरली के डोम एसव्हीपी स्टेडियम में भव्य कार्यक्रम का आयोजन

Prominent Personalities Welcomed Dr Krishna Chouhan And Bollywood Legend Film Festival

Dr. Krishna Chouhan also launched his music company Krishna Music on the stage of Bollywood Legend Film Festival

Mumbai. On the occasion of Independence Day, Dr. Krishna Chouhan organized a grand Bollywood Legend Film Festival at Impa Theater in Mumbai. On this occasion, awards and certificates were given to musician Dilip Sen, comedian K K Goswami, comedian Sunil Pal, Sanand Verma, former Mumbai ACP Sanjay Patil, BN Tiwari, Amitabh Bachchan’s makeup man Deepak Sawant, Dr. Sunil B Gaikwad, Dr. Yogesh Lakhani (Bright Outdoor Media) and Anchor Simran Ahuja. This show was hosted by Simran Ahuja.

 The names of those who got the award are – Vishnu Deva Music Director, Leena K Modi Influencer, Ramesh Malhotra Director Producer, N N Naresh Singer, Nayna Chhabra for Best Actress Album, Khushi Verma, Pooja Pandey Actress, Harish Milan Music Director, Rajesh Ghayal Music Director, Ajay Raja Musician, Praveen Wadkar Actor, Vijendra Gill Actor, Yogiraj Best Album Actor, Dev Yadav Director for Short Film, Renuka Model, R Rajpal Designer, P K Gupta Writer, Anagha Sunil Gaikwad Singer. In the media field, Krishna K Sharma, Dr. Kewal Kumar, Rajendra Borade, Nem Singh, Anand Patel, Praveen Makwana, Chandraprakash Majhi Photographer, Jagannath Jadhav Photographer etc. got this honor.

The next event of Dr. Krishna Chouhan will be Mahatma Gandhi Ratna Award 2024 on 2 October 2024. This will be the 4th year of this award ceremony.

    

Prominent Personalities Welcomed Dr  Krishna Chouhan And Bollywood Legend Film Festival

Ayekart Accelerates Growth, Records Strong Results For FY 2023-24

~Processed over six lakh transactions, onboarded more than 40,000 merchants, and operates in over 220 pin codes across 19 states

Mumbai, 28th, August 2024: Ayekart, an agri and food supply chain platform focused on empowering businesses and supporting communities with technology, embedded finance, and value-added services—particularly for FPOs and MSMEs—has announced its robust financial results for FY 2023-24. Since its inception in December 2020, the company has processed over six lakh transactions, onboarded more than 40,000 merchants, and operates in over 220 pin codes across 19 states.

The company’s audited financial performance approved by the board highlights its significant growth, as demonstrated by its strong financials. Gross margin increased substantially from Rs.19 Cr to Rs.45.10 Cr in FY23-24, marking a compound annual growth rate (CAGR) of 379% from Rs.3.13 Cr in FY 2021-22. In FY 2023-24, EBITDA surged to Rs.17.64 Cr, up from Rs.5.97 Cr in FY 2022-23 and Rs.1.02 Cr in FY 2021-22, indicating a CAGR of 415%. Profit Before Tax (PBT) rose from Rs.0.18 Cr in FY 2022-23 to Rs.1.49 Cr in FY 2023-24, while Profit After Tax (PAT) increased from Rs.0.08 Cr in FY 2022-23 to Rs.1.17 Cr in FY 2023-24. The Gross Transaction Value (GTV) for FY 2023-24 reached Rs.1,558 Cr, up from Rs.657 Cr in FY 2022-23.

In the past six months, Ayekart raised ~Rs.54 Cr in equity, including ~Rs.45 Cr in primary funding and ~Rs.9 Cr in secondary funding from venture capital, bolstering its expansion initiatives.

Debarshi Dutta, Co-Founder & CEO, stated, “Our remarkable growth reflects our strong commitment to leveraging technology and forming strategic partnerships that empower businesses across the food and agri value chain. At Ayekart, we provide comprehensive support in capacity-building for farmers and FPOs while creating both backward and forward linkages for manufacturers and processors to enhance market access and operational efficiency. Through our platform, we are focusing on building a robust distribution and retail network to reach the last mile. This integrated approach drives productivity, fosters sustainable growth, and significantly impacts lives and livelihoods.”

 

Ayekart Accelerates Growth, Records Strong Results For FY 2023-24

Prominent Personalities Welcomed Dr Krishna Chouhan And Bollywood Legend Film Festival

Dr. Krishna Chouhan also launched his music company Krishna Music on the stage of Bollywood Legend Film Festival

Mumbai. On the occasion of Independence Day, Dr. Krishna Chouhan organized a grand Bollywood Legend Film Festival at Impa Theater in Mumbai. On this occasion, awards and certificates were given to musician Dilip Sen, comedian K K Goswami, comedian Sunil Pal, Sanand Verma, former Mumbai ACP Sanjay Patil, BN Tiwari, Amitabh Bachchan’s makeup man Deepak Sawant, Dr. Sunil B Gaikwad, Dr. Yogesh Lakhani (Bright Outdoor Media) and Anchor Simran Ahuja. This show was hosted by Simran Ahuja.

The names of those who got the award are – Vishnu Deva Music Director, Leena K Modi Influencer, Ramesh Malhotra Director Producer, N N Naresh Singer, Nayna Chhabra for Best Actress Album, Khushi Verma, Pooja Pandey Actress, Harish Milan Music Director, Rajesh Ghayal Music Director, Ajay Raja Musician, Praveen Wadkar Actor, Vijendra Gill Actor, Yogiraj Best Album Actor, Dev Yadav Director for Short Film, Renuka Model, R Rajpal Designer, P K Gupta Writer, Anagha Sunil Gaikwad Singer. In the media field, Krishna K Sharma, Dr. Kewal Kumar, Rajendra Borade, Nem Singh, Anand Patel, Praveen Makwana, Chandraprakash Majhi Photographer, Jagannath Jadhav Photographer etc. got this honor.

The next event of Dr. Krishna Chouhan will be Mahatma Gandhi Ratna Award 2024 on 2 October 2024. This will be the 4th year of this award ceremony.  

 

Prominent Personalities Welcomed Dr  Krishna Chouhan And Bollywood Legend Film Festival

Ayekart Accelerates Growth, Records Strong Results For FY 2023-24

~Processed over six lakh transactions, onboarded more than 40,000 merchants, and operates in over 220 pin codes across 19 states

Mumbai, 28th, August 2024: Ayekart, an agri and food supply chain platform focused on empowering businesses and supporting communities with technology, embedded finance, and value-added services—particularly for FPOs and MSMEs—has announced its robust financial results for FY 2023-24. Since its inception in December 2020, the company has processed over six lakh transactions, onboarded more than 40,000 merchants, and operates in over 220 pin codes across 19 states.

The company’s audited financial performance approved by the board highlights its significant growth, as demonstrated by its strong financials. Gross margin increased substantially from Rs.19 Cr to Rs.45.10 Cr in FY23-24, marking a compound annual growth rate (CAGR) of 379% from Rs.3.13 Cr in FY 2021-22. In FY 2023-24, EBITDA surged to Rs.17.64 Cr, up from Rs.5.97 Cr in FY 2022-23 and Rs.1.02 Cr in FY 2021-22, indicating a CAGR of 415%. Profit Before Tax (PBT) rose from Rs.0.18 Cr in FY 2022-23 to Rs.1.49 Cr in FY 2023-24, while Profit After Tax (PAT) increased from Rs.0.08 Cr in FY 2022-23 to Rs.1.17 Cr in FY 2023-24. The Gross Transaction Value (GTV) for FY 2023-24 reached Rs.1,558 Cr, up from Rs.657 Cr in FY 2022-23.

In the past six months, Ayekart raised ~Rs.54 Cr in equity, including ~Rs.45 Cr in primary funding and ~Rs.9 Cr in secondary funding from venture capital, bolstering its expansion initiatives.

Debarshi Dutta, Co-Founder & CEO, stated, “Our remarkable growth reflects our strong commitment to leveraging technology and forming strategic partnerships that empower businesses across the food and agri value chain. At Ayekart, we provide comprehensive support in capacity-building for farmers and FPOs while creating both backward and forward linkages for manufacturers and processors to enhance market access and operational efficiency. Through our platform, we are focusing on building a robust distribution and retail network to reach the last mile. This integrated approach drives productivity, fosters sustainable growth, and significantly impacts lives and livelihoods.”

Ayekart Accelerates Growth, Records Strong Results For FY 2023-24

RAJADHIRAAJ: Love Life Leela, Wins Hearts Across Generations, Sells Out Shows In Record Time

Conceptualized and brought to life by the visionary Dhanraj Nathwani, “Rajadhiraaj: Love Life Leela,” the world’s first mega musical on Shri Krishna, has captured the hearts of audiences across all age groups. With every seat sold out across the originally scheduled and extended shows, this production has become a must-see spectacle, leaving attendees with an unforgettable experience.

Executive Producer Bhoomi Nathwani and director Shruti Sharma have orchestrated a visual and emotional masterpiece, seamlessly blending rich storytelling with stunning visuals and captivating music.

Following an overwhelming response from audiences, the makers had earlier extended its run by four days due to popular demand, now concluding on the 5th of September. However, even with the added dates, all performances have been completely sold out.

Audiences, from children to seniors, have found deep resonance in the powerful portrayal of Shri Krishna’s life and teachings. Penned by the esteemed lyricist and Padma Shri Awardee Prasoon Joshi, the narrative beautifully intertwines the journeys of Shri Krishna as Shrinathji and Dwarkadheesh, leaving viewers with a profound sense of joy and spiritual upliftment.

The production’s soul-stirring soundtrack, composed by the talented duo Sachin-Jigar, coupled with breathtaking choreography by Bertwin D’Souza and Shampa Gopikrishna, brings the story to life in a way that has captivated audiences. The stunning set designs by Omung Kumar and the intricate costumes by Neeta Lulla add yet another layer of authenticity and grandeur to this already mesmerizing spectacle.

The impeccable performances, grandiose set, live music, and dance have drawn high praise, not just from audiences but also from the industry, with numerous celebrities such as Aamir Khan, Hema Malini, Raveena Tandon, Shankar Mahadevan, Karishma Kapoor, Janhvi Kapoor, Arjun Kapoor, and Ananya Pandey, among many others, gracing the musical and adding a touch of glamour.

With tickets selling out at record speed, this sold-out extension reaffirms “Rajadhiraaj: Love Life Leela” as an unmissable cultural phenomenon, offering an immersive experience that celebrates the life and teachings of Shri Krishna.

RAJADHIRAAJ: Love Life Leela, Wins Hearts Across Generations, Sells Out Shows In Record Time